इतर
-
रायगडमध्ये ‘तौत्के’ चक्रीवादळाचा पहिला बळी; मुंबईत ३४ ठिकाणी झाडे पडली
अलिबाग : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा राज्यातील पहिला बळी गेला आहे. रायगडमधील उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळून एका महिलेचा…
Read More » -
गुजरातमध्ये ४.५ तीव्रतेचे भूकंपाचे झटके
गांधीनगर : एकाबाजूला संपूर्ण देशभरात कोरोनाचे संकट आहे. पण दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रात तोक्ते चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळाचा परिणाम…
Read More » -
केदारनाथचे दार उघडले; ११ क्विंटल फुलांनी सजले मंदिर
डेहराडून : उत्तराखंडच्या पर्वतरागांमध्ये असणारे प्रसिद्ध अशा केदारनाथ मंदिराची दारं तब्बल सहा महिन्याच्या कालावधीनंतर आज सोमवारी पहाटे ५ वाजता उघडण्यात…
Read More » -
रायगड किनारपट्टीवर मध्यरात्री चक्रीवादळ धडकणार; नागरिकांचे स्थलांतर सुरू
अलिबाग : गोवा आणि कर्नाटकात दाणादाण उडवून देणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने आता रायगडकडे कूच केली आहे. आज मध्यरात्री तौक्ते चक्रीवादळ रायगड…
Read More » -
तौक्ते चक्रीवादळाची गुजरातच्या दिशेने वाटचाल; किनारपट्टीला मोठा तडाखा
मुंबई : तौक्ते चक्रीवादळ भारताचा पश्चिम किनारपट्टी भागात घोंघावत आहे. या चक्रीवादळाने आता गुजरातच्या दिशेने वाटचाल सुरु केली असून वाटेत…
Read More » -
तौत्के चक्रीवादळाचा परिणाम; सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाला सुरूवात
रत्नागिरी : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे…
Read More » -
उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ ठार, ११ जण जखमी
उल्हासनगर : उल्हासनगरामध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण…
Read More » -
राज्यात चक्रीवादळ धडकणार नाही; पण समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार
मुंबई: अरबी समुद्रातील तौत्के या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोक नाही. ते महाराष्ट्रात धडकणार नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी…
Read More » -
‘तौक्टे’ चक्रीवादळ अधिक सक्रीय; किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा
मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौक्टे’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण…
Read More » -
कोरोना कॉलर ट्यूनवरुन हायकोर्टाचा संताप; केंद्र सरकारला फटकार
नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रकोप पाहाता देशभरात १ मे पासून १८ वर्षावरील व्यक्तींना कोरोना लस देण्याची घोषणा सरकारनं केली.…
Read More »