-
Uncategorized
सोमय्यांनी नारायण राणेंवर केलेले आरोप खरे मानायचे का? केसरकरांचा सवाल
सावंतवाडी : किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेला समर्थन देण्यासाठी पत्रकार परिषद घेता, मग किरीट सोमय्यांनी त्यावेळी तुमच्यावर केलेले आरोप खरे मानायचे…
Read More » -
Top News
सोमय्यांची अन्वय नाईकांना धमकी, भाजपच्या दबावामुळं नाईकांची आत्महत्या !
मुंबई : शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुन्हा एक नवा आरोप केला…
Read More » -
राजकारण
राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यात अनधिकृत बांधकाम ! मुंबई महापालिकेची नोटीस
मुंबई: मुंबई महापालिकेच्या पालिकेच्या के-पश्चिम वॉर्डनं केंद्रीय सुक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणेंना मुंबई महापालिका कायदा, १८८८ च्या कलम…
Read More » -
Top News
कुमार विश्वास यांच्या व्हीडिओवर निवडणूक आयोगाची आधी बंदी, नंतर परवानगी ! कारण काय?
नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास…
Read More » -
राजकारण
वडेट्टीवार हे महाराष्ट्रातील कचरा; मराठा क्रांती मोर्चाची टीका
पुणे : पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप…
Read More » -
Top News
इतिहासाला दोष देऊन मोदींना स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालता येणार नाही : मनमोहन सिंग
नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. मनमोहन…
Read More » -
राजकारण
देशातील सर्वात तरुण महापौर करणार आमदारासोबत लग्न
तिरुवअनंतपूरम : जोड्या या स्वर्गातच बनतात असं म्हणतात. मात्र, या जोड्या जमायलाही एक निमित्त असतं, एक भेट असते, एक ओढ…
Read More » -
अर्थ-उद्योग
रतन टाटांचा आसामच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
मुंबई : टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांना आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार देण्यासाठी…
Read More » -
Top News
विवेक अग्निहोत्री यांना जीवे मारण्याच्या धमक्या
मुंबई : विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी धमक्या येत आहेत. त्यांना जीवे…
Read More » -
Top News
पंतप्रधान मोदींनी शिवजयंतीदिनी क्षमा मागून प्रायश्चित करावे : पटोले
मुंबई: महाराष्ट्राने कोरोना पसरवला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत करुन महाराष्ट्राची बदनामी केली. हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे,…
Read More »