#News Update
-
Top News
जम्मू-काश्मीरमध्ये जैश कमांडर जाहिद वानीसह ५ दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. गेल्या १२ तासांत दोन ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा…
Read More » -
Top News
१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय
अँटिग्वा : १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने ५ गडी राखून बांग्लादेशवर दणदणीत विजय मिळवला असून या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत…
Read More » -
फोकस
‘अंनिस’मधील धुसफूस पुन्हा बाहेर !
पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सुरु असलेल्या वादानंतर ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी आज बैठक घेतली. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन…
Read More » -
Top News
सीताराम कुंटेंचा ‘ईडी’समोर गौप्यस्फोट; अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी…
Read More » -
Top News
उद्धव ठाकरेंसमोर डॉ. दीपक सावंत यांची नाराजी !
मुंबई : काही शिवसेना नेत्यांची मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने किंवा ती हुकल्याने नाराजीचा सूर आहे. हे आता हळूहळू समोर येतंय.…
Read More » -
राजकारण
‘लिव्ह इन रिलेशनशीप’चा निर्णय घेणाऱ्या न्यायाधीशांना संपवलं पाहिजे !
सांगली : शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर संभाजी…
Read More » -
राजकारण
अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला डिवचलं !
मुंबई : विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असतात. अनेकदा त्या…
Read More » -
Top News
‘नथुराम’ची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हे यांची ‘गांधीगिरी ‘; आत्मक्लेश आणि दिलगिरी!
पुणे : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानं नवा वाद…
Read More » -
Top News
राज्यातील भाजप फुटीच्या उंबरठ्यावर, काळजी घ्या; नवाब मलिकांचा चंद्रकांत पाटलांना सल्ला
मुंबई : महाराष्ट्रातील भाजपचे अनेक विद्यमान आमदार आमच्या संपर्कात आहेत. नजिकच्या भविष्यात भाजप पक्ष निश्चितपणे फुटणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी…
Read More » -
Top News
मुंबईत आता २३६ नगरसेवक होणार; निवडणूक आयोगाची मान्यता
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने नऊ प्रभागांची संख्या वाढविल्याने मुंबई महापालिकेने २३६ प्रभागांचे सीमांकान करून सुधारित मसुदा राज्य निवडणूक आयोगाला सादर…
Read More »