#dg24 Breaking
-
Top News
देशात लवकरच सहकार क्षेत्रासाठी विद्यापीठ : अमित शाह
अहमदनगर : देशाचे सहकारमंत्री अमित शाह यांनी आज अहमदनगरमधील प्रवरानगर येथे पहिल्यावहिल्या सहकार परिषदेला उपस्थिती लावली. यावेळी अमित शाह यांनी…
Read More » -
Top News
भुसावळमध्ये भाजपला भगदाड, २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
भुसावळ : भुसावळमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय, कारण भाजपला मोठे खिंडार पडले आहे. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मोठ्या…
Read More » -
राजकारण
राज्य सरकारला आयोगाचा दणका : ओबीसींशिवाय निवडणुका होणार, स्थगित जागांवर १८ जानेवारीला मतदान
मुंबई : राज्यातील १०६ नगर पंचायतीच्या आणि दोन जिल्हा परिषदांच्या स्थगित केलेल्या जागांवर १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या…
Read More » -
Top News
टीईटी परीक्षा गैरव्यवहार; तुकाराम सुपेंसह २ जणांना अटक, ८९ लाखांची रोकड जप्त
पुणे : आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटीचे प्रकरण हाताळत असताना शिक्षक पात्रता परिक्षेत म्हणजेच टीईटीच्या परिक्षेत गैरव्यवहार होत असल्याचे…
Read More » -
Top News
सहनशीलता संपत चाललेय, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका; अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
जळगाव : कोरोनाच्या संकटानंतर आता शाळा सुरू झाल्या आहेत. गरीबांसाठी एसटी हे वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे. त्यामुळे माझी एसटी…
Read More » -
राजकारण
बलात्कार थांबवता येत नसेल तर; काँग्रेस आमदाराचे विधानसभेतच लज्जास्पद वक्तव्य
बंगळुरू : देशातील निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेनं देश हादरला होता. मात्र, अद्यापही बलात्काराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. वर्तमानपत्रात बलात्कार…
Read More » -
मनोरंजन
पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार
मुंबई : मराठी आणि हिंदीमधील अजरामर गाण्यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांना…
Read More » -
Top News
काँग्रेस नेत्यांचे पार्ट टाईम राजकारण : देवेंद्र फडणवीस
पणजी : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला पार्ट टाईम पक्ष असे संबोधले आहे. काँग्रेस देशातील पार्ट टाईम पक्ष…
Read More » -
Top News
शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावरून बाळासाहेब थोरातांची चंद्रकांत पाटलांवर घणाघाती टीका
मुंबई/नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा हिंदू व्होटबँक तयार केली होती, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते.…
Read More » -
राजकारण
ज्यांना स्वतःची मुलं नाहीत, त्यांनी मुलींच्या विवाहाच्या वयाचा कायदा आणलाय; अबू आझमींच्या टीकेवरून नवा वाद
नवी दिल्ली: मुलीच्या विवाहाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्यासंदर्भात केंद्र सरकार गांभिर्याने विचार करत असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील…
Read More »