Top News
-
कोरोनावर सिंगल डोस पुरेसा ! स्पुतनिक लाईट लसीला डीसीजीआयची परवानगी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरोधात भारतीयांच्या हाती आणखी एक शस्त्र आले आहे. हे एवढे प्रभावी आहे की, एकाच डोसमध्ये दोन…
Read More » -
आज सार्वजनिक सुट्टी, राष्ट्रीय बँका बंद, मात्र शेअर मार्केट सुरु राहणार
मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी…
Read More » -
म्हाडाची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार ! परीक्षार्थींना दिलासा
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरती अंतर्गत अतांत्रिक पदासाठी सोमवार, ०७ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित परीक्षा…
Read More » -
लतादीदींच्या अंत्यसंस्कार प्रसंगी घडलेल्या काही घटना, ज्यामुळे सुरु झाली चर्चा !
मुंबई : लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी रथी-महारथींनी शिवाजी पार्कात हजेरी होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील जातीनं हजर होतं. यावेळी दिग्गजांनी…
Read More » -
लतादीदी अनंतात विलीन; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेते, सेलिब्रिटींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
मुंबई : ज्या आवाजानं गेल्या सहा दशकाहून अधिक काळ समस्त भूतलावरील श्रोत्यांना अमृतवाणीची अनुभूती दिली अशा दैवी चेहऱ्याचं अंतिम दर्शन…
Read More » -
पंजाबमध्ये चरणजीत सिंग चन्नी काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; राहुल गांधींची घोषणा
चंदीगड: काँग्रेसने पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आज मोठा निर्णय घेतला आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनाच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले आहे.…
Read More » -
कट्टर राजकीय विरोधक अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांची वीस-बावीस मिनिटे चर्चा !
पुणे : जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे…
Read More » -
एका स्वरयुगाचा अंत; गानकोकिळा लतादीदींचे निधन
मुंबई : संगीत विश्वावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या स्वर्गीय स्वरयुगाचा अंत झाला आहे. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांची…
Read More » -
कोरोनाच्या संकट काळात मोदींनी शेतकऱ्यांना वर्षभर रस्त्यावर सोडले; राहुल गांधींचा आरोप
नवी दिल्ली : भारतात आज पंतप्रधान नसून एक असा राजा आहे, ज्याला वाटतं की तो निर्णय घेत असताना लोकांनी शांत…
Read More » -
अंडर-१९ वर्ल्ड कप : भारत पाचव्यांदा जगजेता, इंग्लंडवर ४ गडी राखून विजय
अँटिग्वा : भारताच्या युवा ब्रिगेडने १९ वर्षाखालील वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. अंतिम सामन्यात त्यांनी इंग्लंडवर ४ गडी राखून विजय…
Read More »