Top News
-
मनसेचे ‘हिंदुत्व कार्ड’; ‘हिंदुह्दयसम्राट राज ठाकरें’चे बॅनर्स झळकले !
मुंबई : मनसेनं आपला झेंडा बदलल्यानंतर अनेकांनी राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी मुद्द्याकडे लक्ष वेधले. राज ठाकरे हिंदुत्वावादाचा मुद्दा घेऊन आता राजकीय…
Read More » -
राणेंना पुन्हा एक धक्का; कुडाळच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड
सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं. आता त्याचा निकाल आला आहे. कुडाळ नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची…
Read More » -
काँग्रेसने फडणवीसांच्या घराबाहेरचे आंदोलन थांबवले; भाजपचा खरा चेहरा उघड; नाना पटोलेंचा घणाघात
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा निर्णय…
Read More » -
मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा
मुंबई : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी २६ फेब्रुवारी रोजी…
Read More » -
भाजपच्या चिखलफेकीला उद्या शिवसेना भवनातून तोडीसतोड उत्तर; संजय राऊतांचा इशारा
मुंबई: उद्या शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. मी या पत्रकार परिषदेत असतीलच पण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या पत्रकार…
Read More » -
यंदाच्या आयपीएलमध्ये कोण कोणत्या संघाकडून खेळणार…?
बंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) च्या १५ व्या पर्वासाठीचे दोन दिवस चाललेलं मेगा लिलाव अखेर पार पडला. पहिल्या दिवशी…
Read More » -
पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत तब्बल ५ लाख ३५ हजार कोटींची बँक फसवणूक !
नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून घोटाळे, फसवणूक यासंदर्भात अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अलीकडेच भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची…
Read More » -
मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते; प्रियंका गांधींचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापलं आहे. राजकीय पक्ष आणि नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान काँग्रेस…
Read More » -
‘एअर इंडिया’ पाठोपाठ मोदी सरकार आणखी एक एअरलाईन कंपनी विकणार !
नवी दिल्ली : गेल्याच महिन्यात एअर इंडिया ही पुन्हा टाटाच्या अधिपत्याखाली आली. ही प्रचंड तोट्यात असलेली कंपनी मोदी सरकारला विकण्यात…
Read More » -
ओबीसी मुख्यमंत्री यूपी, बिहारमध्ये होऊ शकतो, महाराष्ट्रात का नाही; जितेंद्र आव्हाडांचा सवाल
ठाणे : कुत्र्यांची, अन्य पशू-पक्ष्यांची जनगणना होते. मात्र, ओबीसी समाजाची स्वतंत्र गणना होत नाही. आरक्षण हा दारिद्र्य निर्मुलनाचा कार्यक्रम नाही.…
Read More »