Top News
-
महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल होण्याची शक्यता; उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने येत्या दोन दिवसांत अनेक निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.…
Read More » -
विकास करताना राजकीय मतभेद बाजूला ठेवून सकारात्मक विचार हवा : आदित्य ठाकरे
सिंधुदुर्गनगरी : एखाद्या परिसराचा विकास करत असताना होणारा विकास हा सकारात्मक आणि शाश्वत असणे हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री…
Read More » -
दिशा सालियनच्या बदनामी प्रकरणी राणेंवर कारवाईची शक्यता
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूवर संशय उपस्थित करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत येण्याची शक्यता…
Read More » -
मुंबई बाहेरही राज्य आहे, हे मुख्यमंत्र्यांना माहितच नाही; फडणवीसांचा टोला
नाशिक : राज्यात सरकारचे अस्तित्वचं दिसत नाही, महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही राज्य मुंबईच्या बाहेर देखील आहे, हे…
Read More » -
राजकारणात मर्यादेचे उल्लंघन नको; जयंत पाटलांचा सेना-भाजपसह काँग्रेसला सल्ला
सोलापूर: केंद्र सरकारकडून राजकारणाचे सूडनाट्य सुरु असून क्रियेला प्रतिक्रिया देण्यात येत आहे. पण या गोष्टी मर्यादित ठेवणे आवश्यक असल्याचं मत…
Read More » -
ईडीकडे तक्रार कशी करायची माहिती आहे का?; सोमय्यांचा संजय राऊतांना खोचक सवाल
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि खा. संजय राऊत तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडताना…
Read More » -
‘इंडियाबुल्स फायनान्स सेंटरमध्ये ईडी’चे छापे
मुंबई : अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने मुंबईतील इंडियाबुल्स फायनान्स सेंटर येथे काही कार्यालयात छापेमारी केली आहे. ईडी दिल्ली आणि मुंबई…
Read More » -
पत्राचाळ पुनर्विकासाचा २२ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते शुभारंभ
मुंबई – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे…
Read More » -
शरद पवारांची भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात साक्ष
मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना साक्ष देण्यासाठी समन्स पाठवले होते. २३ आणि २४ फेब्रुवारी…
Read More » -
चंद्रशेखर राव यांच्या मुंबई दौऱ्याने काहीच फरक पडणार नाही : फडणवीस
औरंगाबाद: एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. त्यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर राव मलाही…
Read More »