Top News
-
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही !
पुणे : शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होट बँक तयार केली. त्यावर अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनी कळस चढवला, असं भाजपचे…
Read More » -
दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर
मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षाबाबतीतील संभ्रम दूर झाला असून त्या नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड…
Read More » -
योगी आदित्यनाथांचे टेन्शन वाढले; अखिलेश आणि काका शिवपाल यादवांचे मनोमिलन
लखनऊ: राजकारणात खूप काही शक्य आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे राजकारणी कधी एक होतील आणि एकमेकांवाचून न राहणारे कधी वेगळे होतील…
Read More » -
राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात; काँग्रेसशिवाय विरोधकांची ताकद कमकुवत; प्रशांत किशोरांचा सूर बदलला
नवी दिल्ली : देशातील जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसोबत काम केलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री…
Read More » -
रुपाली पाटलांचा अजितदादा, जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई: मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपालीताई पाटील-ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रुपालीताई पाटील ठोंबरे…
Read More » -
नाशिकमध्ये २३ डिसेंबरपासून सार्वजनिक ठिकाणी ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’
नाशिक: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे देशवासीयांची चिंता वाढताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी…
Read More » -
सुप्रीम कोर्टाकडून बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी
मुंबई : महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत…
Read More » -
ईडीच्या उठसूठ कारवायांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; कायद्याचे महत्व कमी होण्याचा धोका
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सरसकट अंमलबजावणी संचालनालयाचा वापर करत सरसकट ईडीची कारवाई केली तर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याची किंमत…
Read More » -
माझं काय चुकलं? मनसेच्या अस्वस्थ कार्यकर्त्याची राज ठाकरेंना विचारणा
औरंगबाादः पुण्यातील फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील यांच्यापाठोपाठ औरंगाबादमध्येही मनसेतील अस्वस्थता उघड झाली आहे. औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास…
Read More » -
आता मुलीचे २१ व्या वर्षी ‘वाजवा रे वाजवा!’; केंद्रीय मंत्रिमंडळाची प्रस्तावाला मंजुरी
नवी दिल्ली: मुलींच्या लग्नाचं वय १८ वरून २१ वर्षे करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीही दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.…
Read More »