स्पोर्ट्स
-
ऋषभ पंतचे शतक हुकले; श्रीलंकेविरुद्ध भारत ६ बाद ३५७ धावा
नवी दिल्लीः भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने विराट कोहलीच्या ऐतिहासिक १०० व्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगली वातावरण निर्मिती…
Read More » -
विराट कोहलीच्या १०० व्या कसोटीसाठी ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी
मोहाली : भारतीय संघाची दोन सामन्यांची कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून मैदानात…
Read More » -
भारताचा श्रीलंकेवर निर्विवाद मालिका विजय; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वविक्रम
धर्मशाळा: सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली आहे. भारतीय…
Read More » -
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक, सुटका !
मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला रविवारी मुंबई पोलिसांनी अटक केली, पण काही वेळानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात…
Read More » -
यंदाच्या ‘आयपीएल’ स्पर्धेची २६ मार्चपासून सुरुवात; मुंबईत ५५ सामने
मुंबई : अखेर (आयपीएल २०२२) इंडियन प्रीमियर लीगचं बिगूल वाजलंय. यंदाच्या आयपीएल सत्राला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुरुवारी आयपीएल…
Read More » -
शार्दूल ठाकूरमुळे खेळाला कलाटणी; भारताचा वेस्ट इंडिजला ‘व्हाईट वॉश’
कोलकाता : भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर पहिल्या तीन षटकांत माघारी परतले. पण, त्यानंतर…
Read More » -
भारत वि. वेस्ट इंडिज टी-२० क्रिकेट सामन्यांसाठी हॉप इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड भागीदार
मुंबई : कोलकत्ता येथील ईडन गार्डन्समध्ये आज भारत वि. वेस्ट इंडिज दरम्यान होणा-या तिस-या टी२० सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.…
Read More » -
क्रिकेट संघातून वगळल्यानंतर वृद्धीमान सहाची सौरव गांगुली, द्रविडवर टीका
कोलकाता : बीसीसीआयने शनिवारी आगमी श्रीलंकाविरुद्धच्या तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माकडे आता…
Read More » -
रोहित शर्मा भारताचा नवा कसोटी कर्णधार; श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी, टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर
मुंबई : भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा विराट कोहलीने राजीनामा दिल्यानंतर भारताचा नवा कर्णधार कोण असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. त्या…
Read More » -
दुसरा टी-२० सामना : रोमांचक सामन्यात भारताचा विंडीजवर विजय; मालिकेत आघाडी
कोलकाता : कोलकाता: शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात भारताने अखेर वेस्ट इंडिजवर आठ धावांनी रोमांचक विजय मिळवला. या…
Read More »