राजकारण
-
आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही?; आशिष शेलारांचा पलटवार
मुंबई: प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर पलटवार केला आहे. गिरणी कामगारांपासून कोस्टल रोडपर्यंत मुंबईकरांना…
Read More » -
गोव्यात भाजपचा विरोधकच निश्चित होत नाही : फडणवीस
पणजी : भारतीय जनता पक्ष निश्चितच गोव्यात सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More » -
उत्तर प्रदेशात भाजपला समाजवादी पक्षाचे कडवे आव्हान; वातावरण बदलू लागले !
नवी दिल्ली : यावेळची उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक ही रंगतदार होण्याची शक्यता आहे. अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत एकतर्फी वाटणारी उत्तर प्रदेशमधील…
Read More » -
ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन
ठाणे : ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ८८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…
Read More » -
प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत लवकरच महिला कार्याध्यक्षाची नियुक्ती
मुंबई : काँग्रेस पक्षाने महिलांचा कायमच सन्मान करत त्यांना समान संधी दिली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल या महत्वाच्या पदावर काँग्रेसने…
Read More » -
भाजप नेत्यांच्या टीकेत सत्ता गमावल्याचेच शल्य अधिक !
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत, ते मंत्रालयात येत नाहीत, ते घरकोंबडे आहेत अशा आरोपांच्या फैरी भाजप…
Read More » -
शिवसेना किसान रक्षा पक्षासोबत बुंदेलखंडमध्ये लढणार !
झांशी : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यात उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचं विशेष लक्ष लागून राहिलं आहे.…
Read More » -
छाबय्या विहंग गार्डनमध्ये अनधिकृत बांधकाम नव्हते; फडणवीसांच्या काळातच सिद्ध !
ठाणे : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी सूडबुद्धीने छाब्बया विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम तांत्रिकदृष्ट्या बेकायदा ठरविले होते. परंतु…
Read More » -
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होणार; १ फेब्रुवारीला ‘बजेट’ !
नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संसंदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात पार…
Read More » -
प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
मुंबई: मुंबई महापालिका नागरिकांना सर्वाधिक सुविधा देत असते. पण जरा कुठं खुट्टं झालं की लगेच महापालिकेला दुषणं दिली जातात. महापालिका…
Read More »