राजकारण
-
१२ आमदारांचे निलंबन रद्द झाल्यानंतर भाजप-आघाडीच्या नेत्यांमध्ये ‘तू तू मैं मैं ‘!
मुंबई : भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या निर्णयाचे भाजपकडून स्वागत केले जात आहे, तर सत्ताधारी…
Read More » -
मनोरुग्णाचं औषध धाडणाऱ्या भाजपला नाना पटोलेंचा सणसणीत टोला
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात नाना पटोले विरुद्ध भाजप संघर्ष तीव्र झाला आहे. पंतप्रधान मोदींबाबत नाना पटोलेंनी आक्षेपार्ह विधान…
Read More » -
येडीयुराप्पा यांच्या नातीची गळफास घेऊन आत्महत्या
बंगळुरू : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या नीरज यांनी केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ…
Read More » -
नवज्योतसिंग सिद्धूंनी संपत्तीसाठी स्वतःच्या आईला बेघर केले; मोठ्या बहिणीचा गंभीर आरोप
नवी दिल्ली: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारण तापले आहे. सर्व पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या सर्व गदारोळात काँग्रेस…
Read More » -
जैसा गांव वैसा भेष…! चर्चा फक्त मोदींच्या लुकची !
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान मोदी नेहमीच त्यांच्या लुकमुळे चर्चेत असतात, मोदी साऊथला गेले कधी लुंगी नेसतात तर दुसऱ्या राज्यात…
Read More » -
भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द; सुप्रीम कोर्टाचा ठाकरे सरकारला धक्का
नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व…
Read More » -
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू : संजय राऊत
मुंबई : सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, असा थेट आरोप शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केला आहे.…
Read More » -
उत्पल पर्रिकरांनंतर श्रीपाद नाईक यांच्या पुत्राचाही बंडाचा पवित्रा
पणजी : माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी बंड केल्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक…
Read More » -
स्वबळाच्या भूमिकेला काँग्रेसची मुरड; आघाडीचाही पर्याय खुला ठेवणार !
मुंबई : अलीकडे झालेल्या नगर पंचायतींची निवडणूक स्वबळावर लढविणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आता इतकी टोकाची भूमिका न घेता स्वबळ आणि महाविकास…
Read More » -
निवडणूक जिंकण्यासाठी हिंदू-मुस्लीम वाद पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
पिंपरी चिंचवड : टिपू सुलतान हा फार महत्वाचा मुद्दा नाही. आर.एस.एस. आणि भाजपसाठी अँटी मुस्लीम लाट निर्माण करणं हे निवडणूक…
Read More »