इतर
-
रेल्वेत आणि स्टेशनच्या आवारात मास्कशिवाय पकडल्यास थेट ५०० रुपये दंड
नवी दिल्ली: आपण कोरोना संकटाच्या वेळी रेल्वेने प्रवास करत असाल तर सामाजिक अंतराचे पालन नक्की करा. तसेच मास्कही नेहमी वापरा.…
Read More » -
अमेरिकेत ‘फेडेक्स’च्या कार्यालयावर गोळीबार; ४ शीख बांधवांसह ८ जणांचा मृत्यू
वॉशिंग्टन : अमेरिकेतील इंडियाना राज्यातील एका फेडेक्स कार्यालयावर (FedEx) हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात भारतीय वंशाच्या चार…
Read More » -
वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली; वालदेवी धरणावर सेल्फी काढताना सहा जणांचा मृत्यू
नाशिक : तरुणांमध्ये सध्या वाढदिवस वेगळ्या आणि हटके पद्धतीत साजरी करण्याचं वेगळं क्रेझ आहे. त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस…
Read More » -
नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; ब्रिटनच्या कोर्टाची मंजुरी
लंडन : नीरव मोदीने कोरोनाच्या काळात त्याच्या मानसिक आरोग्याला धोका पोहोचू शकतो तसेच भारतीय कारागृहातील स्थिती पाहता नीरव मोदीच्या वकीलांनी…
Read More » -
देशातील स्थलांतरित मजुरांसाठी दररोज धावणार रेल्वेच्या ७ हजारहून अधिक गाड्या
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला आहे. यामुळे हजारो स्थलांतरित मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरला आहे. मुंबईतील अनेक…
Read More » -
भारतात यंदा ९८ टक्के मॉन्सूनचा अंदाज
मुंबई : यंदाच्या मॉन्सूनच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत संपुर्ण देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे.…
Read More » -
अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी ‘विहिंप’कडून आलेले २२ कोटी मूल्याचे १५ हजार चेक बाउन्स
नवी दिल्ली : अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणाच्या कार्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून (vishwa hindu parishad – ‘विहिंप’) देणगीच्या स्वरूपात गोळा करण्यात…
Read More » -
सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन
नवी दिल्ली : सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. रणजित सिन्हा हे १९७४ च्या बॅचचे आयपीएस…
Read More » -
शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या : पटोले
मुंबई : महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील…
Read More » -
लॉकडाऊनबद्दल संभ्रम आहे? ही आहेत जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे
मुंबई : राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी संचारबंदीची…
Read More »