#Marathi News
-
Top News
उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लांबणीवर टाका
अलाहाबाद : ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, अलाहाबाद हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी…
Read More » -
Top News
मराठमोळे अतुल राणे ब्रह्मोस एअरोस्पेसचे नवे प्रमुख
नवी दिल्ली : डीआरडीओचे शास्त्रज्ञ अतुल राणे यांनी ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या सीईओ आणि एमडी पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. या निमित्तानं…
Read More » -
Top News
कामावर हजर न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कारवाईचा बडगा
मुंबई : संपवरील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी २३ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्याने जे एसटी कर्मचारी…
Read More » -
Top News
ओमिक्रॉनचं भयावह संकट, आज नवी नियमावली जाहीर होणार
मुंबई: महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८८ वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात २३ नव्या बाधितांची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून…
Read More » -
फोकस
नाशिकच्या ‘रावण’वर ५ कोटींची बोली, तरीही विकण्यास नकार
नंदुरबार : महाराष्ट्रातील सारंगखेडा यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे. या यात्रेत विविध ठिकाणांहून अनेक घोडे विक्रीसाठी येतात. या यात्रेत विकल्या जणाऱ्या…
Read More » -
Top News
मंदिराच्या नावाखाली दलितांच्या जमिनी हडपण्याचा भाजपचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा आरोप
नवी दिल्ली : लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा लाभ घेऊन भाजप नेते आणि राज्यातील अधिकारी दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करत…
Read More » -
Top News
अभिनेत्री कंगना रनौतची मुंबई पोलिसांकडून दीड तास चौकशी
मुंबई : शेतकऱ्यांची तुलना खलिस्तानी चळवळीशी करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही अखेर गुरुवारी खार पोलिसांसमोर हजर झाली. शीख समुदायाच्या…
Read More » -
Top News
नारायण सुर्वे, कुसुमाग्रजांच्या कवितांचा आधार घेत फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई : दारुवरील कर कमी करणे, एसटी कर्मचारी आंदोलन, परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकरी मदत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठवाडा आणि विदर्भावरील…
Read More » -
Top News
नाताळसाठी सरकारची नियमावली जाहीर
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २०२१ या वर्षातील जवळपास सर्वच सण अगदी साधेपणानं साजरे करण्यात आले. आता अवघ्या काही दिवसांवर…
Read More » -
शिक्षण
दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब शुल्क माफ
मुंबई : परीक्षेसाठी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर फॉर्म भरल्यास विलंब शुल्क भरावे लागत होते. मात्र सध्याची परिस्थिती…
Read More »