#Marathi News
-
राजकारण
पटोलेंच्या नेतृत्वात उद्या काँग्रेसची राजभवनावर धडक; मौनव्रत आंदोलन
मुंबई : लखीमपूर खेरी हिंसाचार आणि शेतकरी मृत्यू प्रकरणात देशभरातून केंद्र तसेच उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रातदेखील…
Read More » -
राजकारण
आशिष मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
लखनऊ : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक करण्यात अली आहे.…
Read More » -
Top News
शेतकऱ्यांना समजून घेण्याऐवजी त्यांना चिरडलं जातं; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल
नांदेड: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अनेक महिन्यांपासून देशातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आंदोलने होत आहे. पण…
Read More » -
राजकारण
सरकारी नोकरांना लॉकडाऊनमध्ये ५० टक्केच पगार द्यायला हवा होता : राजू शेट्टी
कोल्हापूर :लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे रोजगार बुडाले. पण, सरकारी नोकरदारांना ५ ते १० टक्के उपस्थिती असतानाही संपूर्ण पगार…
Read More » -
फोकस
स्वतः पैसे खर्च करून कोरोना लस घेतली, सर्टिफिकेटवरुन मोदींचा फोटो हटवा !
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो…
Read More » -
Uncategorized
लखीमपूर खिरी प्रकरणावरून वरूण गांधींचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल
कानपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याप्रकरणी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला…
Read More » -
अर्थ-उद्योग
रिलायन्स इंडस्ट्रिजची सोलार एनर्जीच्या क्षेत्रात मोठी झेप
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) नियंत्रण असलेली सहायक कंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने (आरएनईएसएल) चायना नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप)…
Read More » -
राजकारण
संजय राऊत शिवसेनेला काँग्रेसमध्ये विलीन करणार : पडळकर
मुंबई: भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सामानातील…
Read More » -
राजकारण
राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दौरा म्हणजे राजकीय पर्यटन; भाजपचे टीकास्त्र
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर…
Read More » -
राजकारण
एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून जीवघेणा प्रवास टाळा; नितेश राणेंचे महापौरांना पत्र
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेसह अन्य विरोधी पक्षांकडून मुंबईतील खड्ड्यांवरून महापालिकेवर टीका केली जात आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्याचे…
Read More »