dg24 Politics
-
Top News
बदल व्हायलाच हवाय… लढाई आता सुरु!, शेलारांचे शिवसेनेला थेट आव्हान
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २५ समित्यांचे अध्यक्ष व…
Read More » -
राजकारण
मोदींनी काँग्रेसला अक्षरश: भिकेला लावलं; भातखळकरांचा सणसणीत टोला
मुंबई : भाजपचे आ. अतुल भातखळकर काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ट्विटरच्या माध्यमातून ते राजकीय आणि सामाजिक विषयांवर…
Read More » -
राजकारण
माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर यांचे निधन
मुंबई : आमदारकीपेक्षा मुलांचा सहवास श्रेष्ठ असे कायम म्हणणाऱ्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षण चळवळीचा महत्त्वाचा भाग म्हणून कार्यरत राहिलेल्या माजी…
Read More » -
Top News
आरोप-प्रत्यारोपांच्या गोष्टीत मला रस नाही : अजित पवार
पुणे : विरोधकांकडून विशेषतः भाजप नेत्यांकडून सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आपल्याला रस नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. पुरावे देऊन हे आरोप…
Read More » -
Top News
शेण खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा !
मुंबई/लखनऊ : शिवसेना खा. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.…
Read More » -
Top News
शाळा पुन्हा सुरु करा, मुलांना कोरोनाचा धोका नाही; जागतिक आरोग्य संघटनेचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली : कोरोना संक्रमणाच्या भीतीनं शाळा बंद ठेवणं योग्य नाही. मागील २ वर्षांपासून मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकास बंद…
Read More » -
Top News
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून समित्यांची नियुक्ती
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली असून निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदी आमदार आ. अॅड. आशिष शेलार…
Read More » -
राजकारण
कोरगाव भीमा प्रकरणी रश्मी शुक्लांची तब्बल ६ तास साक्ष
मुंबई : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर तब्बल ६ तास साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी…
Read More » -
Top News
ओबीसी आरक्षण : मागासवर्ग आयोग सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे अंतरिम अहवाल सुपूर्द करणार
पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाचे सध्या अहवाल बनवण्याचे काम सुरू आहे. शनिवारी आणि रविवारी तो पूर्ण होईल. त्यामुळे येत्या सोमवारी…
Read More » -
Top News
मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले !
मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात…
Read More »