#dg24 Breaking
-
राजकारण
महाविकास आघाडीच्या अजून दहा लोकांना जेलमध्ये पाठवणार : सोमय्या
पिंपरी : राज्यातील ठाकरे सरकार आता नौटंकी करत आहे. पवार साहेब कुणा – कुणासाठी हिशोब मागणार, ही तर सुरवात आहे.…
Read More » -
मनोरंजन
‘गेला माधव कुणीकडे’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५८ व्या…
Read More » -
फोकस
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वाती ढुमणेंच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत
मुंबई: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे(38) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही…
Read More » -
Top News
अमरावतीतील दंगल एक सुनियोजित कट; देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
अमरावती: काही दिवसांपूर्वी राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेनंतर हिंसाचार घडला. यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस…
Read More » -
राजकारण
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये विनोद तावडेंचे प्रमोशन
मुंबई: भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी आज काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. भाजपनं महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांना महाराष्ट्रासाठी विनोद…
Read More » -
Top News
केवळ माफी नको, मृत शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून मदत द्या : संजय राऊत
मुंबई: वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात…
Read More » -
आरोग्य
पूर्णपणे बरे झाल्यावरच काम सुरू करा, धोका पत्करू नका; संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांना विनंती
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी एच.एन.रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सर्व्हायकल…
Read More » -
Top News
…पण, पदासाठी लाचार होणार नाही; पंकजा मुंडेंची पुन्हा खदखद
बुलडाणा: भाजपने नुकतीच विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवामुळे मागील अनेकवेळा डावललेल्या भाजप नेत्या पंकजा…
Read More » -
Top News
चीनने भारतीय भूमीचा ताबा मिळवल्याचे सत्यही मान्य करा; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल…
Read More » -
राजकारण
शेतकरी आंदोलनामुळे एक पाऊल मागे, पुन्हा कृषी कायदे बनवले जातील : कलराज मिश्र
जयपूर: आता राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी कृषी कायदे रद्द केल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतान, भविष्यात आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे…
Read More »