राजकारण
-
‘सायकल’चं बटण दाबल्यावर ‘कमळा’ची पावती ! समाजवादी पक्षाच्या १५० तक्रारी
लखनौ : समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये राज्यातील ५९ जागांवरील मतदानादरम्यान मतदान केंद्रांवर गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला…
Read More » -
भाजपला उत्तर प्रदेशात ३०० हून अधिक जागा मिळणार : अमित शाह
नवी दिल्ली : यावेळी उत्तर प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हा मोठा मुद्दा आहे. भाजपने राज्यातील प्रशासनामध्ये व्यापक बदल केला आहे.…
Read More » -
मंगल प्रभात लोढा-राज ठाकरेंची अर्धा तास गुप्त चर्चा
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने ‘एकला चलो’ची भूमिका जाहीर केली आहे. मात्र पडद्याआडून बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे मुंबई…
Read More » -
महाराष्ट्रद्वेषी लोकांना समजेल त्याच भाषेत बोलतो; संजय राऊतांचे स्पष्टीकरण
नागपूर : राजकारणाची भाषा बदलली आहे, असं मुळीच वाटत नाही जे महाराष्ट्र द्रोही आहेत, जे मराठी दृष्टी आहेत, जे भ्रष्टाचारी…
Read More » -
नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर आज महापालिकेची कारवाई ?
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. पण, या वादात…
Read More » -
हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या
बंगळुरु : कर्नाटक सध्या हिजाब वादाचे केंद्रबिंदू ठरला आहे. शिमोगा येथे सातत्याने आंदोलनं होत आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली…
Read More » -
पंजाबमध्ये ६८ टक्के, तर उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात ६० टक्के मतदान
नवी दिल्ली : पंजाबमध्ये विधानसभेच्या सर्व ११७ जागांसाठी व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ५९ जागांसाठी काही तुरळक प्रसंग…
Read More » -
खडसेंना पुन्हा धक्का; मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा मुक्ताईनगरच्या स्थानिक आमदाराने धक्का दिला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर…
Read More » -
…आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींनी मणिपुरी गाण्यावर धरला ठेका !
इंफाळ : केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) स्टार प्रचारकांपैकी एक असलेल्या स्मृती इराणी यांचे अनोखे रूप पाहायला मिळाले.…
Read More » -
फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती; श्रेयवादाच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
कल्याण : कोणाचे लग्न झाले तरी त्याचे श्रेय घ्यायचे, कोणाला मुलगा झाला तरी त्याचे देखील श्रेय घ्यायचे अशी टीका विरोधी…
Read More »