आरोग्य
-
जुलै अखेरपर्यंत भारतात रोज १ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचं लक्ष्य : डॉ. रणदीप गुलेरिया
नवी दिल्ली : भारताला आपल्या लसीकरणाचं व्यापक लक्ष्य गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचं उत्पादन वाढवावं लागेल, असं मत अखिल…
Read More » -
अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाखांच्या मदतीची घोषणा
नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर किंचित कमी होताना पाहायला मिळत आहे. देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना पाहायला…
Read More » -
राज्यातील कोरोना स्थिती दिलासादायक; दिवसभरात ३१ हजार ९६४ जण कोरोनामुक्त
मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्य…
Read More » -
मुंबईतील लॉकडाऊन १ जूनपासून शिथिल होण्याचे संकेत
मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. त्यामुळे १ जूनपासून मुंबईतील लॉकडाऊनमध्ये शिथिलता येण्याची…
Read More » -
कोरोना अंगावर काढू नका, अधिक काळजी घेणे गरजेचे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला आणि…
Read More » -
वुहानमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती; कोविड-१९ सॅम्पलवर आढळले ठसे
मुंबई : कोरोना विषाणू ही चीनने जगाला दिलेलं सर्वात मोठं संकट असल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र, त्याबाबत आता अधिकृत दावा…
Read More » -
कोणत्याच लसीपासून १०० टक्के संरक्षण नाही; बुस्टर डोसबाबत चाचपणी सुरू : नीती आयोग
नवी दिल्ली : कोणत्याच लसीपासून १०० टक्के संरक्षण मिळत नाही. त्यामुळे जर बुस्टर डोसची आवश्यकता असेल तर तसे जनतेला कळविले…
Read More » -
दिल्लीत लॉकडाऊन शिथिल; सोमवारपासून बांधकामे, कारखाने सुरू करण्याचे आदेश
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव देशात अजूनही सुरू आहे. मात्र, आता कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत…
Read More » -
आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे ३० जूनपर्यंत बंद
नवी दिल्ली : भारताने कोरोना संकटामुळे नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३० जूनपर्यंत बंदीची मुदत वाढवली आहे.…
Read More » -
लसीकरणाचा वेग न वाढविल्यास कोरोनाच्या अनेक लाटा येतील; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा
नवी दिल्ली : भारत व्हॅक्सिन कॅपिटल असूनही या देशातील लसी पंतप्रधान मोदींनी निर्यात केल्या आणि इथल्या लोकांना वाऱ्यावर सोडलं. आता…
Read More »