फोकस
-
जम्मूतील ड्रोन हल्ल्याचा तपास एनआयए करणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मूतील ड्रोन हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे अर्थात एनआयएकडे सोपवला आहे. हल्ल्यासंबंधी प्राथमिक अहवाल मंत्रालयाकडे सोपवण्यात…
Read More » -
‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना ३१ जुलैपर्यंत लागू करा; सुप्रीम कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश
नवी दिल्ली : ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजनेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं आज मोठा निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व राज्यांना…
Read More » -
लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर नदीम अबरारचा खात्मा
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला दहशतवादी विरोधी कारवाईत मोठं यश मिळालं आहे. श्रीनगरच्या मलूरा पारिंपोरा परिसरात सोमवारी संध्याकाळपासून सुरू…
Read More » -
राज ठाकरेंच्या लाडक्या ‘जेम्स’ श्वानाचे निधन
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सगळ्यांनाच ठाऊक आहे. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी असलेल्या त्यांच्या लाडक्या…
Read More » -
राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली…
Read More » -
वरळी सी लिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिका वाहतुकीसाठी खुली
मुंबई : कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सी लिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन…
Read More » -
घरात घुसून दहशतवाद्यांचा गोळीबार, माजी पोलीस अधिकाऱ्यासह पत्नी आणि मुलीची हत्या
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून केलेल्या गोळीबार करुन, माजी पोलीस अधिकारी फैयाज अहमद आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली.…
Read More » -
गणेश नाईकांच्या समर्थकावर कोयता हल्ला; संदीप म्हात्रे बचावले
नवी मुंबई : भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे खंदे समर्थक असलेल्या संदीप म्हात्रे यांच्यावर हल्ला झाला. संदीप म्हात्रे यांच्या…
Read More » -
इगतपुरी रेव्ह पार्टी : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हिना पांचाळला अटक
नाशिक : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हिना पांचाळला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरीत हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर टाकलेल्या…
Read More » -
पुन्हा कडक निर्बंध; आजपासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद!
मुंबई : राज्यातील दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर राज्यात संचारबंदी असेल. कोरोना…
Read More »