शिक्षण
-
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयाच्या १०० गुणांचे मूल्यमापन होणार : वर्षा गायकवाड
मुंबई : दहावीच्या परीक्षांसाठी राज्य सरकारनं आता गाईडलाइन्स ठरवल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती…
Read More » -
सीबीएसई बोर्डाच्या १२ वीच्या परिक्षेसाठी ३० मिनिटांचे पेपर; १ जून रोजी जाहीर होणार वेळापत्रक
नवी दिल्ली : सीबीएसई बारावी बोर्डाच्या परिक्षांमध्ये गेली अनेक दिवस संभ्रम सुरु आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी…
Read More » -
दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करुन उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात मुंबई उच्च…
Read More » -
वैद्यकीय शिक्षण विभागात १५ ते २० हजार पदे भरणार : अमित देशमुख
लातूर : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात लवकरच १५ ते २० हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. विविध वर्गवारीतील ही पदांची…
Read More » -
३ जुलैला होणारी जेईई-अॅडव्हान्स परीक्षा लांबणीवर
नवी दिल्ली : इंजीनिअरिंगची परीक्षा जेईई-अॅडव्हान्स परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण भारतीय औद्योगिक संस्था, आईआयटी खरगपूरने जेईई-अॅडव्हान्स…
Read More » -
गोवा बोर्डाच्याही दहावीच्या परीक्षा रद्द : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
पणजी : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षेसंदर्भात येत्या दोन दिवसांत…
Read More » -
१२ वी परीक्षेसंदर्भात राज्य सरकारांनी २ दिवसांत अहवाल पाठविण्याचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे निर्देश
नवी दिल्ली : देशातील वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने सर्व बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या…
Read More » -
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा बघूनच बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घ्या : वर्षा गायकवाड
मुंबई: सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती असाधारण इंटरनेट आणि इतर समस्यांमुळे ऑनलाईन परीक्षेचा विचार करता येत नाही. यामुळे दहावीच्या परीक्षा न…
Read More » -
वैद्यकीय परीक्षेसाठी तयारीला लागण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोनाप्रादुर्भावाच्या आणि रुग्णंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शक्य त्या परीक्षा पुढे…
Read More » -
हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतरही राज्य सरकार दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम
मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परिक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.…
Read More »